ऑपरेशन सिंदूर आणि पाकचे भारतावरील सायबर हल्ले
भारताने ऑपरेशन सिंदूर सुरू केल्यावर मालवेअर, खोटी माहिती आणि डिजिटल हल्ल्यांच्या माध्यमातून सायबरस्पेस ही रणभूमी बनली. भारत-पाकिस्तान संघर्षातील ही एक नवी आघाडी बनली आहे.
Science
•
07
May 2026 8:28 AM
•
